महाराष्ट्रात आंब्यांची फार रेलचेल असते. त्यामुळे आंबे फुकट न जाता कसे टिकवता येतील किवा कसे वापरता येतील याकडे जास्त कल असतो. आंब्यापासून आमरस, आम्रखंड, आमरस-पुरी, असे विविध प्रकार बनवले जातात.असाच प्रकारे आंब्याचा रस वापरुन मी पुरी बनवलेली आहे. ती अतिशय चवदार लागते. 3 ते 4 दिवस चांगली ही राहते. अशी ही फ्लेवर फूल पुरी बनवून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.